शेकडो साहित्य प्रेमी रसिकांच्या उपस्थितीत साहित्य जल्लोष आणि समाज उन्नती मंडळाचा ‘जागर मराठी`सोहळा उत्साहात संपन्न…! वसई :- मराठी भाषा गौरव दिनानिमित्त वसईतील माणिकपूर येथील समाज उन्नती सभागृहात साहित्य जल्लोष…
हा मेरिट पुरस्कार आपली जबाबदारी वाढवतोय : वसईकरांसाठी व आपल्या ख्रिस्ती बंधु भगिनीसाठी हीं बाब अत्यंत अभिमानाची आहे. भारत देशांतील महाराष्ट्र राज्यांच्या पालघर जिल्हा व त्यातील वसई येथील पापडी परिसरातील…
या समाजाने खऱ्या अर्थाने सहकार जपला आहे… मा. आम. हितेंद्र ठाकूर…✅ इकडे मंडळ काढणे सोपे असते परंतु ते इतकी वर्षे तें मंडळ कार्यरत ठेवणे हे मोठे काम आहे तर या…
विरारमध्ये श्री द्वारकाधीश मंदिर प्राणप्रतिष्ठा महोत्सव दि.26 नोव्हेंबरपासून : 5 दिवस धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल… प्रत्येक गोष्टीची वेळ आणि काळ आधीच ठरलेली असतें फक्त आपली जिद्द, भक्ती आणि…
सत्कार आपल्याला जनमाणसांत भरीव कार्य करण्यासाठी स्फूर्ती देतात : उत्तम कुमार, यांनी मानले मनःपूर्वक आभार..! “मल्याळी समाज हा नाशिकच्या सामाजिक आणि आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यांच्या संस्कृतीत…
“हा नुसता कलावंत नव्हे तर समस्त लोककला क्षेत्रातील त्यांच्या आजवरच्या अतुलनीय योगदानाची ही एक मोठी पोचपावती मानली जात आहे सोबत हा लोककलावंत आपल्या ऐतिहासिक वसईतच वास्तव्यास आहे याचा आम्हाला…
वसई :- आशिष राणे वसईच्या माणिकपूर येथील समाज उन्नती मंडळ सभागृह येथे रविवार दि १ जून २०२५ रोजी सक्षम फाऊंडेशन, वसई यांचे विद्यमाने कवि अनिल गुरव यांच्या “ मनातलं काहिसं…” …
वसई :- आशिष राणे वसई स्थित तथा संपूर्ण महाराष्ट्रात ज्यांची पुस्तकें प्रकाशित होतात अशा अशोकजी मुळे यांच्या डिंपल पब्लिकेशनतर्फे पुन्हा एक विक्रमी पाऊल पुढें टाकले आहे चक्क ओ पी…