अतिवृष्टीमुळे रस्त्यांवरील पुराच्या पाण्याखाली जाणारे पुल व रस्ते तातडीने दुरुस्त करण्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश

  “पालघर जिल्हयातील सर्व तालुक्यांतील पाण्याखाली जाणाऱ्या पुलांची माहिती तहसिलदार यांच्याकडून प्राप्त झाल्याप्रमाणे पुराच्या पाण्यामुळे आठ तालुक्यातील एकूण ८५ पूल व रस्ते बुडू शकतात अशी सविस्तर माहिती समोर आली असली…

Loading

जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय,पालघर ; अपील प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यासाठी दि.१२ जुलै रोजी भूमि लोक अदालतीचे आयोजन

  “प्रलंबित अपीलाच्या झटपट निर्णय लागल्याने तोंडी युक्तिवाद, उलटतपासणी, दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातील. तसेच दोन्ही पक्षकार यांचा वेळ व पैसा याची बचत होऊन उभय पक्षकारांचे समाधान होईल यामुळे…

Loading

CM update : आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आगमनाने वाजली शाळेची पहिली घंटा !

पालघर जिल्ह्यातील विविध विकासकामे व अन्य उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले राज्याचे धडाकेबाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुसळधार पावसात ही पालघर व वसई चा दौरा करून त्यातील पहिल्या टप्प्यात पालघर जिल्ह्यातील…

Loading

आज सकाळी ११ वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पालघर जिल्हा दौरा ; वसईत आम स्नेहाताई दुबे पंडित यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं होणार शानदार उद्घाटन

  मुख्यमंत्री आज संपूर्ण दिवस स्वतः पालघर जिल्हा दौऱ्यावर असून यात त्यांचे ५ कार्यक्रम होत असून चारही ठिकाणी स्वतः मुख्यमंत्री जातींन हजर राहणार आहेत मात्र वसई विरार महापालिकेच्या सर डी…

Loading

विरारच्या विवा महाविद्यालयात शिक्षकांसाठी वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

पालघर जिल्ह्यातील २४२ वरिष्ठ श्रेणी व ४०४ निवड वेतनश्रेणी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले सोबत वसई तालुक्यातील १२७ वरिष्ठ वेतनश्रेणी आणि ५८ निवड वेतनश्रेणी शिक्षकांचे प्रशिक्षण विरारच्या विवा महाविद्यालयातील सुसज्ज वातावरणात…

Loading

पालघर जिल्ह्यातील तलाठ्यांच्या बदल्या एसडीएम एवजी पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी पदस्थापना दिल्याने प्रस्थापितांना धडकी !

  “जिल्ह्यातील ८ तालुक्यातील १०४ जणांच्या झाल्या बदल्या ; पैकी वसई तालुक्यात १४ तलाठी ,२ सहाय्यक महसूल व ४ महसूल सहाय्यक अधिकारी वर्गाच्या मिळून २० जणांच्या झाल्या बदल्या “  …

Loading

वसई -विरारकरांना यंदा ही पाण्याचं अजिबात “नो टेंशन” ! सूर्या धामणी धरणात ३४.५३ टक्के असा वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा !

“पालघर जिल्ह्यातील सूर्या धरणात वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा तर वसई तालुक्यातील उसगाव धरणांत ३७ दिवस आणि  पेल्हार धरणामध्ये केवळ ४४ दिवसांचा पाणीसाठा शिल्लक” ! वसई :- आशिष राणे,वसई वसई-विरार शहराला…

Loading

रणवीर नरवीर चिमाजी आप्पा यांच्या ऐतिहासिक वसईत #मायमराठी7.कॉम चा बोलबाला , ( शब्दांना सत्याची धार ..!,विविध विषयांची मौज मस्ती धमाल व बातम्यांची मिसळ…)

रणवीर नरवीर चिमाजी आप्पा यांच्या ऐतिहासिक वसईत मायमराठी7.कॉम चा बोलबाला ! शब्दांना सत्याची धार ..(विविध विषयांची मौज मस्ती धमाल व बातम्यांची मिसळ ..)           प्रिंट आणि…

Loading

error: Content is protected !!