रणवीर नरवीर चिमाजी आप्पा यांच्या ऐतिहासिक वसईत मायमराठी7.कॉम चा बोलबाला !
शब्दांना सत्याची धार ..(विविध विषयांची मौज मस्ती धमाल व बातम्यांची मिसळ ..
)
प्रिंट आणि आता बदलत्या काळानुसार डिजिटल पोर्टलच्या माध्यमातून मी मुख्य संपादक आशिष अरुणा अरूण राणे आपल्या मायबाप वाचकांसमोर रोजच्या घडामोडी वसई तालुक्यातून मागील 27 वर्षे झाली सामाजिक पत्रकारितेच्या माध्यमातून मांडत आहे ! या पत्रकारितेचे लेखन वस्तुनिष्ठ, संतुलित, प्रामाणिक आणि मतविरहित असेल व असावे असे आमचे प्रांजळ मत आहे त्यामुळे वाचकवर्ग आम्हाला नक्कीच सहकार्य करेल हा आत्मविश्वास वाढला आहे
![]()

)