“राज्य शासनाने नुकतेच ई-बाईक धोरण जाहीर केले असले तरी त्यानुसार विविध अटी -शर्तीचे पालन करणाऱ्या व केवळ इलेक्ट्रिक बाइक असलेल्या संस्थांनाच यापुढे बाईक टॅक्सीची परवानगी मिळणार आहे. त्यामुळे सध्या…
“पालघर जिल्हयातील सर्व तालुक्यांतील पाण्याखाली जाणाऱ्या पुलांची माहिती तहसिलदार यांच्याकडून प्राप्त झाल्याप्रमाणे पुराच्या पाण्यामुळे आठ तालुक्यातील एकूण ८५ पूल व रस्ते बुडू शकतात अशी सविस्तर माहिती समोर आली असली…
व्यावसायिक आणि जनसंपर्क क्षेत्रातील व्यापक अनुभवाची पोचपावती रत्नागिरी :- सुनील नारकर यांनी कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. सुनील नारकर हे १९९७ पासून कोकण…
“प्रलंबित अपीलाच्या झटपट निर्णय लागल्याने तोंडी युक्तिवाद, उलटतपासणी, दीर्घ युक्तिवाद या बाबी टाळल्या जातील. तसेच दोन्ही पक्षकार यांचा वेळ व पैसा याची बचत होऊन उभय पक्षकारांचे समाधान होईल यामुळे…
“सन २०२५ हे वर्ष संयुक्त राष्ट्रांनी “आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष” म्हणून घोषित केले आहे. या वर्षात, सहकारी संस्थांची समाजाच्या विकासातील प्रमुख भूमिका आणि योगदान यावर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाईल असे…