वसईच्या ग्रामीण भागातील करोनाचा पहिला बळी ; ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू ! वसईकरांनी आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी पालिकेने केलं आवाहन !

वसईच्या ग्रामीण भागातील खोचिवडे गावांत करोनाचा पहिला बळी  ४२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा अडीच वर्षाच्या विश्रांती नंतर शिरकाव केलेल्या  करोनाला पळवुन लावण्यासाठी वसईकरांनी आरोग्याच्या दृष्टीने…

Loading

वसई -विरारकरांना यंदा ही पाण्याचं अजिबात “नो टेंशन” ! सूर्या धामणी धरणात ३४.५३ टक्के असा वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा !

“पालघर जिल्ह्यातील सूर्या धरणात वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा तर वसई तालुक्यातील उसगाव धरणांत ३७ दिवस आणि  पेल्हार धरणामध्ये केवळ ४४ दिवसांचा पाणीसाठा शिल्लक” ! वसई :- आशिष राणे,वसई वसई-विरार शहराला…

Loading

error: Content is protected !!